Tag: भूजल पातळी
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदि [...]
श्रीगोंद्यात अवैध मुरूम उत्खननाचा सुळसुळाटपर्यावरण धोक्यात, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप
श्रीगोंदा : तालुक्यात सध्या अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचा धुमाकूळ सुरू असून, या बेकायदेशीर व्यवसायामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत अस [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना ; जलयुक्त शिवारची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झा [...]
5 / 5 POSTS
