Tag: dakhal
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !
धर्म हा एकेकाळी पुरोगामी होता. निसर्गाच्या घडामोडींचे जेव्हा आकलन झाले नव्हते तेव्हा धर्म काही प्रश्नांची त्याच्या पध्दतीने उत्तरं देत होता. परंतु, ज [...]
गांधींच्या खुन्याचा जयजयकार?
खून करणारा गुन्हेगार आणि याचा उदोउदो करणारा समाज देखील गुन्हेगार असतो आणि म्हणून त्यांना देखील फासाच्या तख्तावर चढवण्यात यावं, असं थेट वक्तव्य भाजपचे [...]
यदी आप किसी के हालात को समझते नहीं ; तो आपके सलाह उनके हालात बदलते नहीं!
वरचा एक शेर याठिकाणी उधृत करण्याचं आजचं नेमके कारण काय असावं, हे वाचक म्हणून आपण ताडलं असेलच. महाराष्ट्रातील अतिशय संपन्न असलेला आणि तितकाच राजकीयदृष [...]
ओबीसींचा पेंडूलम करण्याची नौटंकी आवरा! अन्यथा…
काल देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले जात असताना ओबीसींना संविधानात ३४० कलमान्वये डॉ. आंबेडकर यांनी [...]
अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना चैत्यभूमी बंद करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला आनंदराज आंबेडकर यांनी [...]
ओबीसींनी आपली खरी राजकीय ताकद दाखवण्याची वेळ!
राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर रत्नागिरीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मोर्चा निघाला. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओब [...]
सामाजिक, आर्थिक, राजकीय समतेचे काय ?
देशभरात आज संविधान दिवस साजरा करत असतांना, खर्या अर्थाने लोकशाही मूल्यांची देशात स्थापना झाली का, सामाजिक, राजकीय, आर्थिक समता प्रस्थापित झाली का, य [...]
सीएम केअर फंडाचा अभिमानच! पीएम केअर चे काय…?
माहितीचा अधिकार लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी अतिशय आवश्यक आहे. या कायद्याचा वापर केल्याने अनेक गोष्टी ज्या सामान्य लोकांना कधी माहीत होत नाहीत, त्या एख [...]
संप चिरडणेच’बेस्ट’!
लाल-पिवळ्या रंगाने ल्यालेली राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तिच्या मनावर आपला ठसा उमटवून आहे. विद्यार्थी जीवनात गावा [...]
समीर – हवा का झोका!
समीर वानखेडे या नार्कोटीक विभागाच्या अधिकाऱ्याची गेली चाळीस दिवस राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जी खरडपट्टी काढणं सुरू ठ [...]