Tag: #Ahilyanagar #Ahmednagar #Nagar #AhilyanagarCity #AhmednagarCity #NewNagar
ॲसिड हल्ल्यातील चिमुकलीला न्याय द्या; संगमनेरमध्ये भव्य रस्ता रोको ; कठोर शिक्षेची मागणी
संगमनेर : वडगाव पान येथील तेरा वर्ष वयाच्या शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड ॲसिड& [...]
संगमनेरमध्ये तरुणीवर चाकूने वार; हल्लेखोराने शेततळ्यात घेतली उडी
संगमनेर : लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीच्या अंगावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर तरुणानेही आपल्याच गळ्यावर चाकूने वार करत [...]
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव परिसरात घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या दोन परस्परविरोधी गुन्ह्यांमध्ये शेवगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या २४ त [...]
आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास
कर्जत : तालुक्यातील आंबीजळगाव येथे मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकत घरातील सदस्यांना मारहाण करून रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे [...]

समाजाच्या उत्कर्षासाठी स्व.शंकरराव कोल्हेंचे योगदान : ह.भ.प. शेवाळे
कोपरगाव : सहकारमहर्षी स्व.कोल्हे यांची क्षमता मोठी होती; ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती. सत्तेत अस [...]

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने गौरव
https://youtu.be/XiUKJqOk6iQ?si=gWcGyO4fSs2GEbOZ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टी आणि योगदान [...]

जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू
https://youtu.be/r_JqVWdcWYM?si=u1GOl2vd7KJmxwG6
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे ९ मार्च २०२६ रोजी गोळीबार होऊन गंभीर जखमी झ [...]
शेवगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा; मोफत भाजीपाला वाटप करून निषेध
शेवगाव : भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना फक्त अकरा वाजेपर्यंत बसण्याची मर्यादा घालून त्यानंतर त्यांना हाकलून देण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात [...]
घरघुती गॅस पूरवठा तात्काळ सुरळीत करा; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
शिर्डी : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची [...]
सनातन संस्कृती कधीही नाश पावणारी नाही : महंत रामगिरीजी महाराज
श्रीगोंद्यात विराट हिंदू संमेलन
श्रीगोंदा : सनातन संस्कृती ही कधीही नाश पावणारी नाही. सनातन हीच भारतीय संस्कृती असून अनेक परकीय आक्रमण होऊनही [...]
