Tag: पाणीपुरवठा
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण् [...]
कुंडलवाडी शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया; अनधिकृत वापरावर कारवाईची मागणी
कुंडलवाडी शहरात सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक नळांना तुटी नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या [...]

चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, संबंधितांवर कारव [...]
अनधिकृत पाणी उपसा करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जलाशय, तलाव आणि विविध पाणीस्रोतांमधील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून अनेक ठिकाणी पाणी [...]
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु [...]
भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन
जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीप [...]
मोदी साहेब,देवा भाऊ बीड नगरपालिकेसाठी 48 करोड रुपयांचा निधी दिल्याबद्दल धन्यवाद – नगरसेवक गोविंद शिराळे
बीड : सध्या राज्यामध्ये देवा भाऊचे सरकार आहे आणि देशांमध्ये नरेंद्र भाई मोदीचे साहेबांचे सरकार आहे हे सरकार अतिशय सकारात्मक जनतेच्या सर्व सुविध [...]
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील ग्रामपंचायत कार्यालयास तळेवाडीच्या संतप्त महिलांनी शुक्रवारी टाळे ठोकले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यां [...]
तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मागेल त्याला मोफत पाणी टँकर उपक्रम ठरतोय जीवनदायी
तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात उन्हाळ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत जय जंगो रायताड प्रतिष्ठानच्या [...]
‘हर घर जल’चा फुगा फुटला! 150 कोटी अडकल्याने नांदेडच्या 822 योजना मृतावस्थेत; कोट्यवधी खर्चूनही ग्रामीण जनता तहानलेली; जलजीवन मिशनचा जिल्ह्यात बोजवारा
नांदेड : ‘हर घर जल’चा गाजावाजा करत केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवले; मात [...]
