अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाहीत, त्यामुळे या काळातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे या व्हिडिओतून
अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाहीत, त्यामुळे या काळातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे या व्हिडिओतून

COMMENTS