Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचे शंभर दिवसाचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ; महाराष्ट्रातील सर्वात बदनामीकारक सरकार..

अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाहीत, त्यामुळे या काळातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे या व्हिडिओतून

संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर
स्पर्धा परीक्षांसाठी युवकांनी सक्षम व्हावे -विकास सावंत
शेवगाव शहरात सायकल फेरी काढून मतदान जागृती अभियान

अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाहीत, त्यामुळे या काळातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत व्यक्त केली जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे या व्हिडिओतून

COMMENTS