Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण

मुंबई ः ठाण्यात शेजार्‍यांनी 9 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशां

जुन्या पेन्शनचे नवे वास्तव
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी बँकांनी सीएसआर मधून निधी उपलब्ध करून द्यावा
मराठ्यांच्या विजयानंतर छगन भुजबळ आक्रमक

मुंबई ः ठाण्यात शेजार्‍यांनी 9 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. याच कारणावरून त्यांनी त्यांच्याच परिसरात राहणार्‍या व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. यानंतर मुलाच्या वडिलांकडून 23 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या करून घराच्या मागे गाडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी सलमानला अटक केली आहे.

COMMENTS