Category: संपादकीय
महाराष्ट्र निवडणूकीचा दिशादर्शक बिंदू!
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची अधिसूचना मंगळवारी जारी होईल. तत्पूर्वी, उद्यापर्यंत जागांच वाटप बहुधा इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या [...]
राजकीय पक्षांचे अमाप पीक ?
देशभरात एकच पीक मोठ्या प्रमाणावर आल्यानंतर त्या पिकांची किंमत घसरते हा आजवरचा अनुभव. तसाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात बघायला मिळतांना दिसून येत आह [...]
विचार स्वातंत्र्य नाकारणारे संविधानवादी कसे ?
काल नागपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते, विचारवंत श्याम मानव यांच्या सभेत गोंधळ घातला गेला; परंतु, या गोंधळाला जराही न घाबरता सभेला श्या [...]
लोक, लोकभावना आणि लोकशाही!
विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रात तिकीट मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षात सरमिसळ करायची कसरत सुरू झाली आहे. या कसरतीला पक्षांतर बंद [...]
महादेव जानकर यांचा झटका!
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून, अशातच महायुतीमध्ये आणि खास करून भाजपाचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते [...]
ईव्हीएम ची प्रशंसा करित निवडणूका घोषित!
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार की राष्ट्रपती राजवट लागणार, अशी शंका सातत्याने व्यक्त केली जात होती; पण, अखेर काल दुपारी केंद्रीय निवडणूक [...]
महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा !
महाराष्ट्र राज्यात काही वर्षांपूर्वी असलेली दाऊद, छोटा राजन यासारख्या कुख्यात गुंडांची दहशत मोडून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. त्यामुळे मु [...]
महाराष्ट्राच्या शांततेला कुणाचं गालबोट?
राजकारणाचे गुन्हेगारीकरण की गुन्हेगारांचे राजकीयकरण, असा विषय महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी चर्चेला होता. हा विषय त्याचवेळी चर्चेला आला, ज्य [...]
राजकीय चिखलफेक
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी महाराष्ट्राचे राजकारण एक [...]
सभा दणाणल्या, माणूस हरवला!
भारतीय समाजात सण आणि उत्सव हे माणसांमधील प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत करणारे प्रतीक आहे. कधी तो संस्कृती उत्सव असतो, कधी तो कृषी उत्सव असतो, तर, कधी [...]
