Category: संपादकीय
बुध्दकालिन समाजाप्रमाणे भरभराट होवो !
जगाला व्यापून आणि दिपवून टाकणारं भारतीय महान व्यक्तिमत्त्व म्हणून जर कुणाच नाव जर असेल तर ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध! ज्यांची २५८७ वी जयंती आज सं [...]
संपत्तीच्या गुर्मीतूनच बेधुंदशाही !
खरंतर संपत्तीचा उपभोग आपण आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी करण्यात येत होता. मात्र आजमितीस या संपत्तीचा माज वाढतांना दिसून येतो. यातून आपण काहीही कर [...]
बेभान अवलादी अन्……..
आयटी संस्कृतीने देशाच्या महानगरांचा चेहरा मोहराचा बदलून टाकला आहे! अत्याधुनिक इमारती, जगभरातलं आऊटसोर्सिंग, त्या अनुषंगाने उच्च वेतन, त्यातून निर [...]
मान्सूनची सलामी
वेळेआधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे, आठवडाभरात मान्सून केरळमध्ये आणि त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्य [...]
मतदान आणि आयोग !
पाचव्या फेरीचे मतदान संपल्यानंतर देशातील ७० टक्के मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक, आता जवळपास पूर्ण झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जबाबदा [...]
निवडणुका आणि लोकांचा सहभाग
भारतातील लोकशाहीचा पुढील वर्षी अमृतमहोत्सवी वर्षाला सुरूवात होणार आहे. भारतीय लोकशाही 75 वर्षांच्या कालावधीत चांगलीच तावून सुलाखून निघतांना दिसून [...]
सत्ताबदल की सरंजामदारीची मजबूती ?
आज देशाच्या ४९ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून, ९४ हजार मतदान केंद्रावर होणारे ही निवडणूक आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी होत आहे. निवडणुक [...]
मुंबईकरांचा कौल कुणाला ?
लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापतांना द [...]
कथनी आणि करणीतील फरक
खरंतर देशामध्ये विरोधकांच्या प्रमुख भूमिकेमध्ये असलेले आम आदमी पक्ष, अर्थात आप. आपल्याला सर्वसामान्यांची कणव असल्याचा देखावाच हा पक्ष करत असल्याच [...]
झुकणारे पाहणी अहवाल !
लोकसभा निवडणूका सुरू असताना कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळेल, यावर चर्चा करणे लोकांना नेहमीच आवडते. त्यातूनच सेफाॅलाॅजिस्ट ही संकल्पना म [...]