Category: संपादकीय
तापमानाची होरपळ !
ग्लोबल वार्मिंग हा शब्द आता परवलीचा होत चालला आहे. जगभरातील तापमान हे सातत्याने वाढत आहे आणि आता भारतात देखील तापमानाची कमालच झाली. काल दिल्लीच्य [...]
संपत्तीची मस्ती आणि व्यवस्था
देशामध्ये कायद्याचे राज्य असून देखील त्या कायद्याला आपण संपत्तीच्या जोरावर पाहिजे तसे वाकवू शकतो, असा वृथा अभिमान संपत्तीच्या मस्तीतून दिसून येतो [...]
इंडिया आघाडीच्या बैठकीचा अन्वयार्थ !
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. याच दिवशी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक दिल्लीत बोलावण्यात आल [...]
तापमानवाढीचा उच्चांक
खरंतर तापमानवाढ मानवी जगण्याशी संबंधित असलेली अतिशय महत्वाची घटना. तापमानवाढ अशीच होत राहिल्यास मानवी आयुष्य या तापमानवाढीमुळे संपेल की काय अशी भ [...]
हिप्पोक्रॅटस् ते पोर्शे लॅब प्रकरण !
हिपोक्रॅटसच्या नावानं चांगभलं' नावाची कादंबरी गेल्या वर्षीच प्रकाशित झाली. या कादंबरीचे लेखक देखील पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे एक सेवानिवृत्त अ [...]
खडसे अडकले राजकीय चक्रव्युहात
राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश अजूनही झालेला नाही. त्यामुळे खर्या अर्थाने खडसे राजकीय चक्रव्युहात कसे अडकले याचीच चर्चा होता [...]
निवडणूक आयोग नरमला !
लोकशाही व्यवस्था ही संविधानानुसार सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आधारलेली व्यवस्था आहे. या व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण जितके व्यापक आणि अधिक असेल, [...]
बेजबाबदारपणाचे बळी !
राज्यात सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण पुण्यामध्ये एका उद्य [...]
निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!
लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आणि महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या. निवडणूकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबी [...]
संथगतीने मतदानाचा फटका कुणाला ?
सर्वाधिक म्हणजे तब्बल 97 कोटी मतदार असलेल्या भारत देशाला निवडणुका नव्या नाहीत. तब्बल 17 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगान [...]