Category: संपादकीय
उदयनराजेंचे आंदोलन श्रेयासाठी ? 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात खासदार उदयनराजे भोसले [...]
अन्यायाचा इव्हेंट किती दिवस ?
गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्यावर अन्याय अत्याचार करण्याची सत्ताधार्यांनी एकही संधी सोडली नाही. त्यामध्ये सामाजिक, राजकिय, अथवा व्यापा [...]
महाराष्ट्रातील ‘उद्योग’
राज्यातील अनेक उद्योग इतर राज्यात वळवल्यामुळे महाराष्ट्रात घमासान सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात गुंतवणूकदारांना पोषक वातावरण नसल्यामुळे त्यांनी [...]
गुजरातेत सत्ता विक्रमाच्या बरोबरीची संधी ! 
गुजरात राज्यातील निवडणूकांना आरंभ होऊन काल प्रत्यक्ष मतदानही झाले. परंतु, या मतदानाचे वैशिष्ट्ये असे की, २०१७ च्या निवडणूकीच्या तुलनेत पहिल्या टप [...]
सीमावर्ती भागातील गावांच्या विकासाचा प्रश्न
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील अनेक गावांवरून सीमावादाचा प्रश्न अनेक वेळेस निर्माण झाला. अनेक वेळेस आंदोल [...]
राज ठाकरे यांच्या मनातील शिवाजी महाराज कोणते ? 
महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे राज्य आहे, यावर मनसेचे राज ठाकरे यांना सातत्याने आक्षेप आहे, असं त्यांच्या शरद पवार यांच्यावर केलेल्या [...]
कॉलेजियम पद्धत आणि संभ्रम
भारतासारख्या विशाल भूप्रदेश आणि लोकसंख्या असणार्या देशात एकात्म पद्धतीची आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात एका कायद्यासाठी वेगळा निकाल दिला जात नाह [...]
साहित्याचा निष्णात मार्गदर्शक हरपला ! 
परिवर्तनाच्या विचारांशी बांधिलकी ठेवून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नावे घेऊन साहित्य निर्मिती करणारे आणि खासकरून ग्रामीण जीवनाची मांडणी आपल्या कथा, [...]
चीनमधील निर्बंध आणि कोरोना उद्रेक
चीन हा देश तसा एकाधिकार शाही असलेला देश. सरकारच्या विरोधात, आंदोलन, विरोधी वक्तव्य कुणी केले, तर ही बंडाळी हा विरोध मोडीत काढण्यामध्ये चीन माहीर [...]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी नुकत्याच आपल्या भाषणात न्यायाधीशांच्या परिषदेत बोलताना अंतर्मुख करणारे विचार मांडले आहे. त्यांन [...]
