Category: संपादकीय
महापालिका निवडणूका, आयोग आणि मतदार !
बृहन्मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी निजामपूर,पनवेल, मीरा- भाईंदर
छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, जालन [...]
असेही महाभाग असतातच !
राज्याचे उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांना उलटेसुलटे विधाने करण्याचा एक मानसिक विकार आहे की, मागासवर्गीय समाजातून उच्च शिक्षित होणांऱ्याविषयी आक [...]
पंतप्रधान मोदींचे अभिनंदन !
गेल्या पाच वर्षापासून रखडलेली जनगणना आता २०२७ पर्यंत देशामध्ये होईल. अर्थात, ही जनगणना सरकारच्या वतीने दोन टप्प्यात सांगितली गेली असली तरी, प्रत् [...]
आण्णा जागे झाले !
देशातील सलग ६० वर्ष चालत असणारी सत्ता बदलून नव्या राजकीय पक्षाला केंद्रीय सत्तास्थानी आणण्याचं सर्वाधिक मोठे श्रेय जर कुणाला असेल, तर, आण्णा हजा [...]
संसदेतील गंभीर मुद्दा !
देशासमोर अनेक प्रश्न असताना देशाच्या संसदेमध्ये ज्या प्रश्नांवर चर्चा होत आहे/ झाली तो प्रश्न म्हणजे वंदे मातरम्. हा एक प्रकारे काळानुरूप कुठल्य [...]
जात-वर्ग-स्त्री विषमतेविरूध्द लढ्यांचे विद्यापीठ हरपले!
विसाव्या शतकाचे पाऊण शतक आणि एकविसाव्या शतकाचे पाव शतक, अशा जवळपास एकूण शतकाच्या आयुष्यात वेगवेगळे लढे लढलेले डॉ. बाबा आढाव यांच्या जाण्याने सक्र [...]
शालेय परीक्षेत जातीयवाद कोण करतंय ?
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत'उच्च जात कोणती?' असा प्रश्न परिक्षेत विचारण्यात आला [...]
इंडिगो:च्या फज्जाचे रहस्य !
देशामध्ये बस आणि रेल्वे हे वेळेवर न येण्याचे आपण अनेकदा ऐकतो आणि प्रत्यक्ष प्रवासात अनुभव घेतो; परंतु, विमान हवामान वाईट असल्याशिवाय रद्द होत नाह [...]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करित असताना विचारांची बांधिलकी जोपासत वर्तमान वस्तुस्थिती मांडावं असं वा [...]
निवडणुका, आयोग आणि वास्तव !
निवडणूक आयोगाने एसआयआरच्या अंमलबजावणीत कोणतीही गैरसोय किंवा अडचणी आल्याचे नाकारले आहे आणि त्याबद्दलच्या सर्व तक्रारी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल [...]
