Category: संपादकीय
पाणीटंचाईचे संकट
राज्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गहिरे होतांना दिसून येत आहे. यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, ऐन नोव्हेंबर महिन्यापासून अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुर [...]
ओबीसींना सेवक ठरवणारे शर्मा, बिंद्रा सामाजिक गुन्हेगारच !
संविधानानुसार सत्तेच्या पदावर आल्यानंतर जातीय माज कसा चढतो, याचे एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा यांनी प्रकट क [...]
रथयात्रा, पदयात्रांचे पेव
राज्यात सध्या पदयात्रा, संवाद यात्रा, भारत जोडो, भारत न्याय यात्रा, जनादेश यात्रा, युवा संघर्ष यात्रा काढण्याचे पेव चांगलेच फुटतांना दिसून येत आह [...]
काॅंग्रेसचा जातनिहाय जनगणनेचा अजेंडा आणि…. 
नागपूर मुक्कामी काॅंग्रेसने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा ठासून मांडला. जातनिहाय जनगणना आता देशाच्या समाजकारण अर्थकारण आणि राजकारण या सगळ्याच बाबींना [...]
काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?
भारता जोडो यात्रेनंतर काँगे्रसने पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवननी देण्यासाठी एका नव्या यात्रेची घोषणा केली आहे. खरंतर भारत जोडो यात्रेनंतर नुकत्याच [...]
सत्ताकारणाचा केंद्रबिंदू माणूसच असावा ! 
भारत जोडो या ऐतिहासिक पदयात्रेनंतर राहुल गांधी यांनी 'भारत न्याय यात्रा', मणिपूर ते मुंबई, अशी सुरू करण्याचा मनोदय काल जाहीर केला. यापूर्वीची भार [...]
अमलीपदार्थांचा वाढता वापर
देशामध्ये सध्या नाताळचा उत्सवाची धामधुम सुरू असतांनाच दुसरीकडे नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आतापासूनच जय्यत तयारी केली आहे. यासोबतच नववर [...]
फ्रान्सने रोखलेले विमान आणि स्थलांतराचे वास्तव! 
फ्रान्समध्ये चार दिवस रोखून धरलेले विमान अखेर भारतात परतले असले तरी, त्यातील प्रवाशांची संख्या मात्र, परत येताना ३०० वरून २७६ वर आली. याघा अर्थ २ [...]
कौल कुणाला ?
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पक्षफुटीच्या घडना घडल्या आहेत, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणांचा पुरता विचका झाला आहे. असे असतांना, काही महिन्य [...]
संविधानाचा सांस्कृतिक संघर्ष !
मुंबई येथे समाजवादी चळवळीने आयोजित केलेल्या 'संविधान निर्धार सभे'ला मार्गदर्शन करताना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय चिंतनशील विचारांची मांडणी [...]
