Category: संपादकीय
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बारा बलुतेदारांची भूमिका !
ओबीसी हा मुद्दा आधीपासूनच देशव्यापी आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना जातीय समीकरणाची सध्याच्या राजकारणात राजधानी ठरलेल् [...]
निवडणुकीचे गाजर आणि घोषणांचा पाऊस
आगामी विधानसभेची मुदत काही महिन्यानंतर संपणार असून, ऑक्टोबरमध्ये निवडणुका येवू घातल्या आहेत. त्यामुळे केवळ तीन-साडेतीन महिन्याचा कालावधी शिल्लक अ [...]
आधीच क्रिमी लेयरचे ग्रहण, त्यात भंपक डॉक्टरचा स्टंट !
भारतीय समाज विषम जातीव्यवस्थेने ग्रस्त असून, या सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला आहे. हा मार्ग प [...]
राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेतेपद
लोकशाहीमध्ये विरोधक असणे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. लोकशाहीत जर विरोधकच नसेल तर, सत्ताधारी हुकूमशाहीकडे वळतांना दिसून येतात. त्यामुळेच सक् [...]
आरक्षणाच्या न्यायासाठी ओबीसींचे विभाजन आवश्यक !
लोकसभा निवडणुकीत भारतीय संविधान हे प्रमुख अजेंडा होतं. त्यामुळे गेली दहा वर्ष मोदी सत्तेला जे निरंकुश बहुमत मिळालं होतं, त्या बहुमताला भारतीय मत [...]
शेतकर्यांची कोंडी
राज्यात यंदा मान्सून लवकरच सक्रिय झाल्यामुळे शेतकर्यांची खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. गेल्यावर्षी अपुरा झालेल्या पावसामुळे शेत [...]
ओबीसी आरक्षण आणि ऍड. प्रकाश आंबेडकर !
लोकसभा निवडणुकीत भ्रमात असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने, आता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याचे प्रयत्न आता चालवले आहेत, असे दिसते. त [...]
पुण्याचा लौकिक आणि आजची स्थिती
शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांची कर्मभूमी म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे शहर, राजकी [...]
लोकसभा अध्यक्ष निवड आणि सद्यस्थिती !
अठरावी लोकसभा ही जवळपास १९९९ च्या लोकसभेचे पुनर्स्वरूप आहे. या स्वरूपाचे मुख्य वैशिष्ट्य असं, संपूर्ण संसद किंवा लोकसभा याच्यामध्ये सत्ताधारी आणि [...]
संसद अधिवेशनाच्या निमित्ताने..
खरंतर 18 व्या लोकसभेचे पहिल्याच अधिवेशनला सुरूवात झाली आहे. मात्र लोकसभेमध्ये भाजपचे संख्याबळ कमी झाले असून, काँगे्रससह इंडिया आघाडीचे संख्याबळ व [...]
