Category: दखल
कावळ्यांची उपासमार होऊ नये म्हणून?
ऐन दिपोत्सवाची लगबग सुरू असताना सासुरवाशीण बहिणीला माहेरी नेणाऱ्या लालपरीच्या कुटूंबात अन्यायाचा काळोख दाटला आहे.सरकारच्या उदासीन भुमिकेने दोन जीव घ [...]
भारनियमनः सरकारची कसोटी
राज्यावर भारनियमनाचे संकट येण्याची शक्यता गडद झाली आहे.देशात कोळसा टंचाई निर्माण झाल्याने वीज निर्मितीवर बालंट आल्याने एकूण पुरवठाच अडचणीत आला आहे.आड [...]
आरोग्याच्या परिक्षा खासगी संस्थांमार्फत का?
कोरोना महामारीने जगाला ताळ्यावर आणले.माणसातील माणूस जागवला.तर काही ठिकाणी माणसाची किंमत समजली.आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या.थोडक्यात ही महामार [...]
अतिवृष्टीतून धडा घेतला नाही तर….!
पर्जन्यराजाने माघारी फिरतांना दिलेला झटका कृषी क्षेत्राच्या चांगलाच मुळावर उठला आहे.आरोग्य आणिबाणीच्या काळात अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देणारे कृषी क् [...]
आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!
कोव्हिड १९ ची लाट ओसरत असतांना भारताने लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे.म्हणून भारत वर्षात दुहेरी आनंदोत्सव साजरा केला जात आहे.तथापी या आनंद [...]
पिढीचे भान ठेवा!
सामाजिक हितांचे संवर्धन नजरेसमोर ठेवून आपल्या कायदा सुव्यवस्थेने काम करावे हे अपेक्षीत आहे,तथापी कायदा सुव्यवस्था राबविणारे हात आणि या हातांचे संचालन [...]
जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी!
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतीचा ‘जाच’ कायम आहे. कायदा, पोलीस प्रशासन असल्यावर देखील या राज्यात एका स्त्रीला न [...]
कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!
सध्या राणा कुटूंबियांकडून उध्दव ठाकरे यांच्यावर सतत होणाऱ्या टिकेमुळे विचारला जातोय.खा.नवनीत राणा आणि रवि राणा या दाम्पत्यांकडून उध्दव ठाकरे आणि राजू [...]