Category: दखल
ओबीसींचा पेंडूलम करण्याची नौटंकी आवरा! अन्यथा…
काल देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले जात असताना ओबीसींना संविधानात ३४० कलमान्वये डॉ. आंबेडकर यांनी [...]
सांस्कृतिक लढ्याची स्पष्टता
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चर्चेत न राहिल्यामुळे ओढून-ताणून वाद निर्माण करून संमेलनाची सकारात्मक नसली तरी नकारात्मक चर्चा घडवून आणली जा [...]
कुबेरा घरचं दारिद्रय !
तीन दिवसांत दोन वेळा एकाच ठिकाणच्या दोन घटनाप्रसंगावर लिहीण्याची वेळ येईल, असे आम्हाला वाटले नव्हते! वस्तुस्थितीत मात्र अनपेक्षितपणे असे प्रसंग ओढवता [...]
जावेद अख्तर यांचा ब्राह्मणी धिंगाणा !
सरकारच्या आर्थिक माधुकरीवर वर्षोनुवर्षे चालणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ९४ वा भाग आता सध्या नाशिक येथे सुरु आहे. कवी संमेलनात ब्राह्मणेतर [...]
अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना चैत्यभूमी बंद करण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाला आनंदराज आंबेडकर यांनी [...]
सामाजिकतेचे राजकिय भान!
भारतीय समाजकारण किती महत्वपूर्ण आहे, याची पहिली नि:संदिग्ध ग्वाही क्रांतीबा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम या देशात दिली. मात्र त्यांनी उभारलेले समाजकार [...]
काॅर्पोरेट क्षेत्र आणि पवार-बॅनर्जी भेटीचा अन्वयार्थ!
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दोन दिवसीय महाराष्ट्र भेटीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. ममता बॅनर् [...]
पश्चात्ताप अहंगडाचा!
पहाट हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक अर्थांनी लोकप्रिय आहे. पहाटे लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते, भावगीतात तर पहाटे-पहाटे मला जाग आली, अशा गी [...]
उमी तशी सुमी गत व्हायला नको!
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या कार्याची समिक्षा होणे क्रमप्राप्त आहे. आघाडी सरकारमधील मंत्री आपल्या काळात राज्य [...]
ओमीक्राॅन : भितीचे राजकारण!
ओमीक्राॅन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळून येण्यास काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या नव्या व्हेरियंटचा धोका नेमका किती व कसा आहे, [...]