Category: अग्रलेख
कांदा धोरण ठरवण्याची गरज
कांद्यापेक्षा रद्दी महाग, असे एक वाक्य नुकतेच वाचनात आले. शेतकरी आपल्या श्रमाने कांदाने पिकवतो, त्यासाठी मेहनत घेतो. कांदा पीक घेण्यासाठी शेताची [...]
मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरुवात झाले. या दिवशी मराठी राजभाषा दिन संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिक [...]
काँगे्रसला गटबाजीचे ग्रहण
राज्यात सध्या काँगे्रसने नव्या जोमोने संघटन वाढवण्याची गरज असतांना, काँगे्रसमधील गटबाजी चव्हाटयावर येतांना दिसून येत आहे. नाशिक पदवीधरपासून सुरु [...]
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने…
गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा-पालथी झाल्या. या उलथा-पालथीचा विपरित परिणाम राज्याच्या विकासावर झालेल्या पहावयास मिळत आहे. [...]
राजकीय कटूता संपणार का ?
काही दशकांपूर्वी महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे राजकारण वेगळेच होते. ते भारावलेले मंतरलेले दिवस होते. राजकीय कटूता नव्हती. असली तरी, ती ख [...]
पहाटेच्या शपथविधीचे अर्धसत्य
पहाटेच्या शपथेचे कवित्त तब्बल तीन वर्षानंतर देखील संपत नाही, यातच सर्व काही आले. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे बहुमत [...]
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका आणि काही प्रश्न
राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून, ती स्वायत्त आहे. या संस्थेने राज्यसेवेच्या परीक्षेचा मुख्य अभ्यासक्रम नुकताच बदलला अस [...]
रशिया-युक्रेन युद्धाची वर्षपूर्ती
रशियाने युक्रेन या देशावर 24 फेबु्रवारी 2022 पासून हल्ले करण्यास सुरूवात केली होती. दोन दिवसानंतर या घटनेला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र या एका वर्ष [...]
ठाकरे गटाचे भवितव्य काय ?
महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या स्वाभिमानासाठी शिवसेना नावाच्या वादळाचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाचा पक्ष जेव्हा जन्माला घातला, त [...]
सत्ता संघर्षाचा पेच कायम
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन तब्बल 6 महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सलग तीन दिवस शि [...]