Category: अग्रलेख
‘प्लास्टिक’चा भस्मासूर !
भारतासारख्या देशात प्लास्टिकचा भस्मासूर अनेकांच्या मानगुटीवर घट्ट बसतांना दिसून येत आहे. खरंतर भारतात प्रचंड अशी म्हणजे 145 कोटी लोकसंख्या जीवन ज [...]
राजधानीत प्रशासन-सरकारमधील विरोधाभास
खरंतर राज्य सरकारच्या धोरणाविरूद्ध अधिकारी वर्तमानपत्रात जाहीरात कशी काढू शकतात? महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना ही राजधानी दिल्ली विधानसभा [...]
हंगाम, पेरणी आणि भुजबळ !
लोकशाहीचा उत्सव संपलेला आहे, अर्थात पेरणी झाली असून, पीक देखील हाती आल्यानंतर आता ओबीसी नेते छगन भुजबळ कुरकुर करतांना दिसून येत आहे. कारण भुजबळां [...]
“भाजप’चा प्रस्थापित नेत्यांना धक्का !
भाजप हा पूर्वीसारखा पक्ष आता राहिलेला नाही. कारण हा पक्ष संपूर्णपणे पक्षाचा विचार करतो, त्यामुळे पक्षापुढे व्यक्ती या गौण ठरतात. पक्ष मोठा असून, [...]
खातेवाटपात वरचष्मा कुणाचा ?
महायुती सरकारचे खातेवाटप हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जाहीर करण्यात आले. खरंतर महायुतीचे सरकारमध्ये गतीमान निर्णय घेण्याची अपेक्षा सरकारकडून आहे, त [...]
संसदेतील खासदारांचे वर्तन..
भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण झाली असून, या लोकशाहीचा प्रगल्भ असा इतिहास आहे. या संसदेत अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि संसदीय आयुधांनी [...]
शहांचे वादग्रस्त वक्तव्य आणि पडसाद..
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावरून देशभरात पडसाद उमटतांना दिसून येत आहे. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर [...]
‘एक निवडणुकी’च्या निमित्ताने…
भारतासारख्या विशाल देशामध्ये तब्बल 97 कोटी मतदार असून, सातत्याने निवडणूक प्रक्रिया ही सुरूच असते. त्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या राज्य [...]
संविधानाची पंच्याहत्तरी आणि आरोप-प्रत्यारोप!
भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध चर्चा, परिषदा भरविण्यात येवून त्यावर विचारमंथन होतांना दिसून येत आहे. असेच काहीशी विशेष चर्चा [...]
अपघाताची संख्या कमी करण्यात अपयश !
परदेशात ज्याप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी केले आहे, त्या तुलनेत भारतातील अपघातातील प्रमाण कमी करण्यात आपल्याला अपयश आले आहे. तर याउलट भारतातील अपघा [...]