Category: अग्रलेख
पुरोगामी चळवळीचा आधारवड
खरंतर महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांचा विचाराचा वारसा आहे. त्यामुळे या राज्यात जसा पुरोगामी विच [...]
विकेंद्रीकरण की एकाधिकारशाही
देशाच्या स्वातंत्र्यांची पंंचाहत्तरी आपण यापूर्वीच पूर्ण केली असून, देशातील लोकशाहीला उणेपुरे 75 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीची व [...]
शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड
महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, याचे अनेक पुरावे गेल्या महिन्यांपासून समोर येतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज [...]
द्वेषपूर्ण वक्तव्यांना खतपाणी
देशात सध्या द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. जो तो येतो आणि आपले अकलेचे तारे तोडतो आणि गरळ ओकून मोकळा होतो, आणि त्यानंतर [...]
दहशतवादाची पाळेमुळे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या अर्थात एटीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणांचे छापे वाढले आहे. अर्थात हे छापे [...]
दुबार पेरणीचे संकट
शेतकरी हा नेहमीच नागवला जातोय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून येत आहे. राज्यात उशीरा सुरू झालेला मान्सून, त्यानंतर शेतकर्यांनी केलेल्या पेरण्या, [...]
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची तोफ डागत त्यांनी आता थांबावे असा दा [...]
सर्वसामान्यांचा विसर
कोणत्याही राज्यात तेथील जनता केंद्रबिंदू असायला हवी. त्या जनतेला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण अपेक्षित आहे. महाराष्ट्र असो की, भा [...]
माणूसकी ओशाळली
आज आपण 21 व्या शतकात वावरण असतांना, तंत्रज्ञानाच्या वल्गना करत असतांना, एआय अर्थात कृत्रित बुद्धीमत्तेचे नवे युग अवतरत असतांना, चांद्रयान मोहीम र [...]
माळीणची पुनरावृत्ती
माळीण घटनेपासून आपण अजूनही काही बोध घेतले नसल्याचे इर्शाळवाडी घटनेवरून दिसून येत आहे. दरड कोसळण्याच्या घटना महाराष्ट्रात यापूर्वीही झाल्या आहेत. [...]