Category: अग्रलेख
महिला सुरक्षेचा बोजवारा !
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे वास्तव्य समोर येत आहे. खरंतर महिलांच्या सुरक [...]
भाजपचे पुन्हा धक्कातंत्र !
भाजप हा संपूर्णवेळ राजकारण करणारा आणि धुर्त व चाणाक्ष असा पक्ष आहे. राजकारण हा फावल्या वेळेत करण्याचा उद्योग नसून तो पूर्ण वेळ करण्याची गरज असल्य [...]
बेताल वक्तव्याची परिसीमा !
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बेताल वक्तव्याने उंच टोक गाठले आहे. बेताल वक्तव्ये करून तशी वातावरणनिर्मिती केली जात आहे, यातून दोन समाज [...]
काँगे्रसचा नवा प्रयोग !
महाराष्ट्र काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँगे्रसच्या नेतृत्वाने केली आहे. खरंतर ही निवड अनपेक्षित अशी आहे. तशीच पक्षा [...]
रेवडी संस्कृतीला चाप बसेल का ?
देशभरात सध्या रेवडी संस्कृतीचा भाव चांगलाच वधारतांना दिसून येत आहे. रेवडी संस्कृती उदयास येण्यामागची अनेक कारणे आहेत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर [...]
दिल्ली विधानसभेचे मैदान कोण मारणार ?
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाइी आज बुधवारी मतदान होत आहे, त्याचा निकाल 8 फेबु्रवारी रोजी लागणार आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आण [...]
अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक !
केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच विविध चर्चासत्रांना उधान आलेले पहावयास मिळाले. अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या [...]
लोकशाही आणि प्रजासत्ताक !
लोकशाही आणि प्रजासत्ताक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकशाही असल्याशिवाय प्रजेला आपले हक्क उपभोगता येत नाहीत. त्यामुळेे लोकशाहीची किंमत स्वा [...]
हिंदू असूनही आम्ही अध्यात्मिक सत्तेपासून वंचित का ?
हिंदू धर्म हा या देशातील बहुजनांच्या दृष्टीने आस्थेचा आणि पवित्र धर्म आहे. बारा वर्षांनी म्हणजे एक तपानंतर या धर्माचा कुंभमेळा होतो. तर, बारा कु [...]
महाराष्ट्रातील गतीमान गुंतवणूक !
महाराष्ट्राला जर इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर ठेवायचे असल्यास राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आले पाहिजे, त्यासोबतच पायाभूत सोयी-सुविधांचा [...]