Category: राजकारण
स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे
अहमदनगर प्रतिनिधी -
स्थायी समितीच्या वतीने शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या निविदेला मंजुरी दिली असून महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला क [...]
डिपीचे उद्घाटन करणारा राज्यातील पहिला मंत्री राज्याला लाभला
अहमदनगर : प्रतिनिधी
विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे नगर तालुक्यातील जेऊर व परिसरातील गावाचा विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.केडगाव येथील विद [...]
अनेक वर्षांचे प्रलंबित विकासाचे एक-एक प्रश्न मार्गी लागत आहे – आ.संग्राम जगताप
अहमदनगर प्रतिनिधी -
शहराच्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्याचे काम सुरू आहे मूलभूत प्रश्नांपासून कामाला सुरुवात कराव [...]
देशात केवळ चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्याचे दाखवून त्यांचे भांडवल केले जात आहे – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
वेब टीम : मुंबईसाम्यवादी विचारांच्या नक्षलवाद्यांकडून भारतात आतापर्यंत 14 हजार नागरिक, पोलीस, आमदार, मंत्री इत्यादींच्या निघृण हत्या करण्यात आलेल्या [...]
केंद्र सरकारचा 15 वित्त आयोगाचा 35 कोटींचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा झेडपीत तीव्र स्वरूपाचे आंदोलनचे छेडू – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले
अहमदनगर प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायतींना 15 वित्त आयोगाचा निधी थेट देण्याचा निर्णय घेतला [...]

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…
राजूर प्रतिनिधीअकोले तालुक्याचे दमदार आमदार डॉ किरणजी लाहमटे यांचा जनता दरबार सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे दर गुरुवारी अकोले पक्ष कार्यलाय व [...]
आमदार डॉ तांबे यांनी शिक्षक दिनानिमित्त केला दिव्यांग शिक्षकांचा सन्मान
संगमनेर ( प्रतिनिधी )
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील आद [...]
संजय राऊतांना अटक करा… पुण्यात भाजपचे पदाधिकारी झाले आक्रमक…
प्रतिनिधी : पुणेसंजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असे वक्तव्य केले . ही एक धमकी असून कोथळा बाहेर काढण्याचे वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्य [...]
ममतांच्या विरोधात उमेदवार दिल्यास भाजपचेच पैसे वाया जातील… तृणमूलचा इशारा
वेब टीम : कोलकातापश्चिम बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम विधानसभा क्षेत्रात भाजपचे शुभेंदू अधिकारी यांनी मुख [...]
जगाच्या पाठीवर एक तरी हिंदुराष्ट्र आहे का? आणि आपण धर्मनिरपेक्षतेचा झेंडा फडकवतोय …
प्रतिनिधी : मुंबईज्येष्ठ कवी, गीतकार व लेखक आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी तालिबानच्या संदर्भात टीका करताना त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले! ‘ [...]