Category: महाराष्ट्र
भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू
वर्धा प्रतिनिधी - वर्ध्यात भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच [...]
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडताना अमोल कोल्हेंचं सूचक भाष्य
पुणे प्रतिनिधी - मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं [...]
’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही 
नंदुरबार प्रतिनिधी - ’५० खोके, एकमद ओक्के’ हा नारा सत्ताधाऱ्यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाही. ठाकरे गटाचा हा घाव शिंदे गटाच्या चांगलाच वर्मी [...]
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही शिवसेनेत स्थान दिलं हे दुर्दैवी
कोल्हापूर प्रतिनिधी - सुषमा अंधारेंवर दीपक केसरकरांनी सडकून टीका केली आहे. "बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईबद्दल काही बोलायचं नाही" अशी टीका कर [...]
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची टीका
नाशिक प्रतिनिधी - राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी आज माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या [...]
एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने भिवंडीत सुमारे 1 कोटी 8 लाख 97 हजार 520 रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्र [...]
दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्राला सात राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई : दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ’सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा [...]
राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या – शरद पवार
मुंबई प्रतिनिधी - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांची तुलना थेट नितीन गडकरींशी करत, छत्रपती शिवाजी महाराज कालबाह्य झ [...]
लातूरमध्ये विचित्र अपघातानंतर 7 गाड्या जळून खाक
लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यात ट्रक, उसाचा ट्रॅक्टर आणि डिझेल टँकरचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर 7 वाहने जळून खाक झाली. या अपघातात एका ज [...]
अहमदनगरच्या उड्डापुलाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी ?
अहमदनगर विशेष प्रतिनिधी - अहमदनगरचा ऐतिहासिक उड्डाणपूल व्हावा अशी अनेकांची इच्छा अनेक वर्षांपासून होती. पुलासाठी तब्बल एक दशक संघर्ष करावा लागल [...]
