Category: ताज्या बातम्या

1 930 931 932 933 934 4,027 9320 / 40265 POSTS
देशांतर्गत इंधनदर स्थिर राहण्याची शक्यता

देशांतर्गत इंधनदर स्थिर राहण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आहेत. सरकार आ [...]
भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा अमेरिकेने ; 3 एप्रिलपर्यंत दिला विशेष परवाना

भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा अमेरिकेने ; 3 एप्रिलपर्यंत दिला विशेष परवाना

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना [...]
अनिल अंबानी समूहाशी संबंधित कंपन्यांवर ईडीचे छापे

अनिल अंबानी समूहाशी संबंधित कंपन्यांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मुंबई आणि हैदराबाद येथे एकाचवेळी छापेमारी [...]
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवला

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवला

आखाती तणावाचा परिणाम : घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्यपुणे : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने पुणे जिल [...]
सरकारची कर्जमाफी तकलादू : राजू शेट्टी

सरकारची कर्जमाफी तकलादू : राजू शेट्टी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या कर्जमाफीला तकलादू, असे [...]
विकासाचा मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

विकासाचा मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा तर कोरा झालेला नाहीच. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हटले हो [...]
राज्याचा विकासदर केंद्रापेक्षा अधिक : मुख्यमंत्री फडणवीस

राज्याचा विकासदर केंद्रापेक्षा अधिक : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रगतीशील विकास, शाश्‍वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार आधारस्तंभांवर भरमुंबई : राज्य सरकारने सन 2026-2027 साठी सुमारे सात लाख एकोणसत [...]
राज्यात 75 हजार पदांची नवी भरती

राज्यात 75 हजार पदांची नवी भरती

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरच 75 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाय [...]
स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी संदेश सेवा

स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी संदेश सेवा

मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या म [...]
महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान

मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्‍वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क [...]
1 930 931 932 933 934 4,027 9320 / 40265 POSTS