Category: ताज्या बातम्या
आता ठोस कृती हवी !
जम्मू-काश्मीर खोर्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला केला तो निदंनीय असून, केवळ त्या दहशतवाद्यांचा खात्मा करून, पाकिस्तानची कों [...]
आक्रमक कारवाई अन् खणखणीत इशारा !
भारतीय समाज हा जगातील कुठल्याही समाजापेक्षा अधिक कॉम्प्लेक्स असणारा समाज आहे या समाजामध्ये प्रत्येक गोष्ट ही विलोभनीय असते काश्मीरमधील पालकांचा अ [...]
सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचे अभिनंदन
मुंबई : शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आतापर्यंतच्या अंमलब [...]
दहशतवाद्यांना कल्पनेच्या पलीकडील शिक्षा देऊ : पंतप्रधान मोदी
https://twitter.com/i/status/1915328079418839079
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आज बिहारमध्ये मधुबन [...]

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन – वन मंत्री गणेश नाईक
मुंबई : कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी कें [...]

गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कारा’ने सन्मानित;
नवी दिल्ली : राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरें [...]

अनधिकृत संस्थांची ओळख पटवण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट मॅपिंग’ करणे आवश्यक : डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई दि. २४ : राज्यात पोलीस ठाण्याच्या अखत्यारितील निवासी गृहांवर लक्ष ठेवण्यासाठी महिला दक्षता समितीच्या उपसमित्या स्थापन कराव्यात. अशा समित्या [...]

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा : मंत्री डॉ.अशोक वुईके
मुंबई, दि. २४ : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (टीआरटीआय) विविध स्पर्धा परीक्षांसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड तसेच प्रशिक्षण संस्था [...]

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे तर १५ वर्षे मुदतीचे १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या 14 वर्षे मुदतीच्या 1,500 कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण [...]
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमामुळे वाचनसंस्कृती हरवत चालली : प्राचार्य डॉ. बबन चौरे
पाथर्डी : पुस्तक वाचनाने मनुष्याच्या व्यक्तीमत्वात प्रचंड बदल होतो.पुस्तके प्रेरणा तर देतातच परंतु ती खरी ज्ञानाची स्त्रोत आहेत.इलेक्ट्रॉनिक प्रस [...]