Category: सातारा
सोशल मीडियावरील एआय व्हिडिओवर लेबल अनिवार्यआयटी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्राचा मसुदा जाहीर
नवी दिल्ली : इंटरनेटवरील वाढत्या भ्रामक माहितीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा पाऊल उचलले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तय [...]
माजी सरन्यायाधीश गवईंची बागेश्वर बाबांच्या दरबारात हजेरी !
नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुटुंबासह दिलेल्या भेटीमुळे देशभरात चर [...]
अमेरिकेने पुन्हा युद्धविराम वाढवलाइराणने अटी स्वीकारण्यास दिला नकार
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामाची मुदत संपण्याच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक् [...]
प.बंगाल, तामिळनाडूत आज मतदानईव्हीएमशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू राज्यांमध्ये आज गुरूवारी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे.पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप [...]
भारतीय वस्त्रोद्योग निर्यातीला उभारी; 2.1 टक्के वाढ
नवी दिल्ली : भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जागतिक बाजारपेठेत स्थैर्य टिकवून ठेवत वाढीची नोंद केली आहे. हस्तकला वस्त [...]
केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेला पत्र
मुंबई : मुंबईतील सर्वसामान्यांसाठी जीवनरेखा मानले जाणारे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (केईएम) रुग्णालय पुन्हा एकदा नामांतराच्या वादात सापडले आहे [...]
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोधी पक्षांमुळेच विलंब!आमदार श्रीजया चव्हाण यांचे टीकास्त्र
नांदेड : संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ’रालोआ’ सरकारने मांडलेली विधेयके मंजूर झाली असत [...]
होर्मुझ ओलांडून ‘देश गरिमा’ तेलवाहू जहाज मुंबईत दाखल
मुंबई : भारतीय ध्वज असलेले तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करत भारतात सुरक्षित प्रवेश केला आहे. सध्या हे जहाज मुंबई [...]
आ. रोहित पवारांची ईडीच्या फेर्यातून सुटका
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे [...]
जगातील सर्वाधिक होरपळणारी शहरे भारतात !
जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी १९ शहरे सध्या भारतात असल्याने, भारत जगाची वाढत्या तापमानाची राजधानी बनला आहे. या निष्कर्षांमधून या महिन्यात [...]
