Category: शहरं
दरावस्ती जि. प. शाळेच्या सौ. शुभांगी बोबडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दरावस्ती (टाकेवाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील कार्यरत उपशिक्षिका स [...]
पाणीप्रश्नी म्हसवडमध्ये शेतकर्यांचा अर्धनग्न मोर्चा
म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसा [...]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित
मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज् २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य [...]

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणन [...]

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा बनविण्याचा [...]

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, दिनांक १ : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरा [...]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘भारत पॅव्हेलियन’ला भेट
मुंबई, दि. २ : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज्-२०२५ जागतिक परिषदेनिमित्त उभ [...]

वेव्हज् २०२५ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ
मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करण [...]

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार : अभिनेते अमीर खान
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत [...]

ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज ‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
मुंबई :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठ [...]