Category: शहरं
अहमदनगर जिल्ह्यातील धरण क्षेत्राला जोरदार पावसाची प्रतीक्षा; गेल्यावर्षीपेक्षा सव्वादोनशे मिमी कमी पाऊस
अहमदनगर/प्रतिनिधी- जून-जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. आता पावसाळ्याचा एकच महिना उरला आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 230 मिली मीटर पाऊस क [...]
विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणे ही तर आमदारांची जुनी सवय : किरण काळे
अहमदनगर/प्रतिनिधी : काल काँग्रेस पदाधिकार्यांच्या टीमने एमआयडीसीतील बहुचर्चित तथाकथित आयटी पार्कला भेट घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांच्या खोट्या कारभा [...]
सर्व शिक्षकांनी लसीचे दोन डोस पूर्ण करा : अजित पवार; शाळा सुरू करण्याचा निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करून घेणार
मुंबई : देशातील अनेक राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार संभ्रमावस्थेत असल्याच [...]
नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही :धनजंय मुंडे
बीड : बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असुन आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या [...]
खडसे आणि राजू शेट्टी यांची नावे वगळली ?; विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम
मुंबई/प्रतिनिधी - तब्बल आठ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला संमती दिली नाही. त्यामुळे [...]
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस [...]
अनिल देशमुखाभोवती ‘ईडी’चा फास घट्ट; जावई आणि वकीलासह ‘सीबीआय’चा अधिकारी अटकेत
मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असून, त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी अंमलबजावणी संचा [...]

Ahmednagar : रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी -आ.संग्राम जगताप | Lok News24
https://youtu.be/mct2Ufmy9E0
[...]
दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
कोपरगाव प्रतिनिधी : दिव्यांग बंधु-भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व दिव्यांग असल्यामुळे त्यांचे जीवन काहीसे परावलंबी असते.त्या [...]
कृषी स्नातकांनी कृषी क्षेत्रांत क्रांती आणावी : राज्यपाल
मुंबई : भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक श [...]
