Category: शहरं
पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी पवार बिनविरोध
लोणंद / वार्ताहर : खंडाळा पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी विपुल पवार यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्ण [...]
अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला; फळबागा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम
शिराळा / प्रतिनिधी : मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस पावसाळा संपला तरी काही पाठ सोडत नाही. कधीही डिसेबर महिना उजाडला तरी पाऊस हजेरी लावत आहे. पु [...]
चौरेच्या अपघाती मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी
अहमदनगर/प्रतिनिधी : सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौक येथे विजेचा धक्का बसून झालेल्या दुर्घटनेची व यात झालेल्या सौरभ सुरेश चौरे (वय 22, रा. नालेगाव) या य [...]
पेशवेकालीन बालाजी मंदिराचा होणार जीर्णोध्दार ; नगर अर्बन बँक चौकात भूमिपूजन उत्साहात
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील अर्बन बँक चौकात असलेल्या आणि 203 वर्षांपेक्षाही अधिक काळाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पेशवेकालीन ऐतिहासिक डांगे [...]
अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकर्यांचे वीजबिल झाले कोरे
अहमदनगर/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महा कृषीऊर्जा अभियान योजनेचा लाभ घेत अहमदनगर जिल्ह्यातील 9 हजार 356 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहे [...]
अंगावर फुले उधळून झाले बालगोपाळांचे स्वागत…शाळांची वाजली घंटा, मुलांचा किलबिलाट बहरला
अहमदनगर/प्रतिनिधी : मोठ्या दादांची शाळा सुरू झाली, आमची कधी होणार, याचा लकडा सतत पालकांकडे लावणार्या प्राथमिक वर्गांतील बालगोपाळांच्या शाळेची घंटा अ [...]
मी 70 कोटीचे कर्ज वसुल करून दिले ; नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा दावा, कृती आराखडा राबवण्याचा मनोदय
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या थकबाकी वसुलीवर अधिक भर देणार आहे. प्रशासक काळात 70 कोटींचे थकीत कर्ज मी वसूल केले आहे. आम्ही कोणताही फ्रॉड केल [...]
नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अग्रवाल ; उपाध्यक्षपदी गांधी, निवडीनंतर जल्लोष
अहमदनगर/प्रतिनिधी - नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल व उपाध्यक्षपदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यानंतर नवे [...]
चोरीचा बनाव फसला…फिर्यादीच झाला आरोपी…
अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील अनापवाडी येथील चालकाने रस्तालुट झाल्याचा बनाव करत 32 हजाराची रोकड चोरीला गेल्याचा दावा करीत राहुरी पोलिस ठाण्य [...]
बोल्हेगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरात गळफास लावून घेत तरुणाने आत्महत्या केली. गौतम ज्ञानदेव कापडे (वय 32, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे आत्महत्या केलेल्या [...]
