Category: शहरं
दुष्काळाप्रती सरकारची अनास्था
मुंबई ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, मराठवाड्यातील बैठकीला केवळ दोन पालकमंत्री उपस्थित होते, तीन [...]
माहिती अधिकाराच्या 13 हजार याचिका प्रलंबित
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्याने देशात सर्वप्रथम माहिती अधिकार कायदा लागू. मात्र आजमितीस या कायद्याविषयी अनास्था दिसून येत आहे. नाशिक माहिती आयोगाच् [...]
प्रवरा नदी पात्रातून दोन मृतदेह सापडले ; मृतांची संख्या सहा
अकोले ः अकोले तालुक्यातील सुगाव बु. येथे प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडले. त्यामुळे जलसमाधी मिळालेल्यांची [...]
अपघातात नवजात बाळाचा मृत्यू
पुणे ः पिंपरी चिंचवड शहरा जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या एक कार ट्रकला पाठीमागून वेगात धडकून झालेल्या भीषण अपघातात नवजात बाळाचा दुर्दैवी [...]
डोंगर उतारावर राहणार्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई - मुंबईत पडणार्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. या घटना यावर्षी घडू नये त्यासा [...]
ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी वावरणारा ‘तो’ सीसीटीव्ही पुरवठादार
अहमदनगर ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली अस [...]
बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम
लोणी ः लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता बारावीच्या निकालात संस्थेने आपली शैक्षणिक गुणवता कायम राखली असून, [...]
कोपर्डीतील ग्रामपंचायतच्या गाळ्यांवरील पत्रे उडाले
कर्जत ः मंगळवारी (दि.21) सायंकाळी कर्जत तालुक्याच्या विविध भागात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्यामुळे शेतातील पिकांचे मो [...]
प्रवरा डाव्या कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी सोडण्याची मागणी
श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून शेतीचे आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने उपलब्ध न झाल्यास शुक्रवार (ता. 2 [...]
दुःखमुक्तीसाठी समाजाला बुद्धांच्या विचारांची गरज ः प्रा. महेंद्र मिसाळ
श्रीगोंदा शहर : सत्यशोधक विचार मंथन आश्रम, पिंप्री कोलंदर श्रीगोंदा यांच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जा [...]
