Category: अन्य जिल्हे
एक वर्षानंतर संगमनेर बसस्थानकाने घेतला मोकळा श्वास
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर शहराचे वैभव असलेले आणि राज्यात एअरपोर्ट म्हणून गौरवपूर्ण उल्लेख होणारे संगमनेरचे बस स्थानक मागील एक वर्षापासून अनाध [...]
रेहेकुरी–अभयारण्य फाटा रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले
कर्जत : कर्जत तालुक्यातील रेहेकुरी ते अभयारण्य फाटा या रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले असून, या अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि महि [...]
सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकर्यांची थट्टा ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
छ. संभाजीनगर : राज्यात शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी एकवटला होते, मला वाटले काहीतरी होईल. पण मुख्यमंत्री परत एकदा कोपर्याला गुळ लावला आणि 3 [...]

दुर्गम भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ५ : स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागास [...]

मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित
मुंबई, दि. ५: मुंबई उपनगर जिल्ह्यातील मौजे मालवणी क्षेत्रातील न.भू.क्र. २६७० व १९१६ या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, तसेच [...]
सेनापती बापट साहित्य संमेलनात साहित्य रसिकांसह वाचनालयांचा सन्मान
अहिल्यानगर : शनिवारी-रविवारी (दिनांक ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५) नगरमध्ये स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलना [...]
एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयास नॅकचे ‘ए’ ग्रेड मानांकन
इगतपुरी : एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अण्ड रिसर्च सेंटर (SMBT IMSRC) या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि म [...]
गुरुनानक देवजी जयंती निमित्त तारकपूरमध्ये रंगली प्रभात फेरी
अहिल्यानगर : बोले सो निहाल, सत श्री अकाल... चा जयघोष, अखंडपाठ, किर्तन व प्रवचनांच्या भक्तीमय वातावरणात शहरात गुरुनानक देवजी यांची 556 वी जयंती म् [...]
फिरोदिया अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ
अहिल्यानगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्री [...]
राजाभाऊ मुळे लिखित “परिसवेध” ग्रंथाचा उद्या बेलापूरला वितरण सोहळा
बेलापूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपुर्ती निमित्त महाराष्ट्र प्रांताचे वैचारिक प्रमुख रविंद्र उर्फ राजाभाऊ मुळे लिखित "परिसवेध " य [...]
