Category: अन्य जिल्हे

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. ७ : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने [...]

‘वंदे मातरम्’ गीत देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना – विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर
मुंबई,दि. ७ : वंदे मातरम् हे एक गीत नसून भारतवासीयांसाठी एक मंत्र आहे, ज्यातून प्रत्येक भारतीय एकमेकांशी जोडला गेलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोप [...]

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ७: नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये म [...]

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे गौरवोद्गार [...]
पार्थ पवारांचा 1800 कोटींचा जमीन घोटाळा ?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन ज्याच [...]

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड
बीड : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत [...]

माजी आ. भीमराव धोंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षांतर करणार्यांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत असून बीडच्या आष्टीती [...]
१२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात
अहिल्यानगर : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा (२ [...]

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघड, २.५ कोटी रुपयांची सुपारी
https://www.youtube.com/watch?v=ZCiKCsZSq88
बीड : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट उघड झाल्यामुळे खळबळ उडाली [...]
शीख समाज बांधवांनी गुरुनानक देवजी महाराज यांच्या शिकवणीचे आचरण करा- आ. खताळ
।संगमनेर : श्री गुरुनानक देवजी महाराज यांनी आपल्या शिकवणीतून सत्य, करुणा, समता, मानवता आणि सेवाभाव या मूल्यांचा अनमोल संदेश जगाला दिला. त्यांच्या [...]
