Category: मुंबई - ठाणे
साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई, दि. 11 : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावे, असे सहकार व पणनमंत्री बाळासा [...]
न्युमोनिया नियंत्रणासाठी ‘साँस’ अभियानाचे आयोजन
मुंबई, दि. १२ : न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी 'जागतिक न्युमोनिया दिनाचे' औचित्य साधून 'साँस' मोहिमेचे राज्यस्तरीय उद्घाटन सार्वज [...]
सातारा वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात सुरु होण्याचा मार्ग मोकळा; प्रतिवर्षी 100 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
मुंबई / प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर ज [...]
एसटी आंदोलनात ठिणगी; इस्लामपूर डेपोतून वाटेगावला निघालेली एसटी बस अज्ञातांनी फोडली
इस्लामपूर / प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा संप सुरू असताना वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगारातून वाटेगाव, ता. वाळवा येथे गेलेल्या एसटीला [...]
राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावे, असे सहकार व पणनमंत् [...]
शेतीतील मागासलेपण सहकार क्षेत्रच दूर करु शकते : गडकरी
मुंबई : शेती क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वपूर्ण योगदान देऊ शकते, ज्या गावांमध्ये सहकार क्षेत्र कार्यरत आहे, तेथील लोकांचे [...]
वक्फ बोर्ड जमीन घोटाळाप्रकरणी ईडीचे छापे
मुंबई : महाराष्ट्रातील वक्फबोर्ड जमीन घोटाळा प्रकरणी सक्त वसुली संचनालयाने (ईडी), गुरुवारी पुणे आणि औरंगाबाद येथे धाडी टाकल्यात. वक्फ बोर्डाच्या जमीन [...]
वक्फ मंडळाच्या कोणत्याही कार्यालयावर ईडीचे छापे पडलेले नाहीत
मुंबई, दि. ११ : वक्फअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या पुण्यातील एका संस्थेवर आज अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) छापा पडल्याची माहिती मिळाली आहे. [...]
राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट : राजेश टोपे
मुंबई, दि. ११ : राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माह [...]
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
मुंबई, दि. 11- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पर [...]
