Category: मुंबई - ठाणे
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]
महर्षी कर्वे’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहनएस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार
मुंबई : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुरस्कारा’साठी अर् [...]
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचारतक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम
डहाणू ; पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात दोन सख्ख्या बहिणींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरु [...]
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारीखासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दा [...]
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा पुन्हा चर्चेतपक्षीय बैठका, खासदारांशी चर्चा आणि नव्या समीकरणांची उत्सुकता
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना [...]
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्यांना मिळ [...]
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्यासह पाच जण ताब्यर्चीं
मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. [...]
राज्यात आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणारमुख्यमंत्री फडणवीस : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ‘उडान’ प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ
मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, [...]
तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील राजकीय संघर्ष आता अधिक उघडपणे समोर येऊ लागला आहे. विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झा [...]
