Category: मराठवाडा
ऐक्याचा एल्गार: आरक्षण उपवर्गीकरणाच्या डावाविरोधात किनवटमध्ये वज्रमूठ! बैठकीचे आयोजन
किनवट: नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत ९ ऑगस्ट रोजी धडकणार्या ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा’च्या पूर्वतयारीसाठी किनवट तालुक्यातील आंबेडकरी जनसमु [...]
जंगली प्राण्यांचा धुमाकूळ; वनक्षेत्रातील शेतकरी हैराण, वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
भोकर: तालुक्यातील वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये नीलगाय, रोही (रोयटी), रानडुक्कर व इतर जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक [...]
’आयाराम-गयाराम’ वादावर काँग्रेसमध्ये खळबळ; रेहाना चिश्तींसमोर कार्यकर्त्यांचा संताप!
नांदेड: काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्यांवरून नांदेड जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी [...]
शिक्षण विभागात ’दहशतशाही’चा आरोप; शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार
नांदेड: नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या कथित मनमानी कारभार, उद्धट वागणूक आणि कर्मचाऱ्यांकडून [...]
संतांनी पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला; पंढरपुरात ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप! मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
पंढरपूर: राज्यात शेकडो वर्षांपासून संतांनी आपल्या विचारांतून समाजप्रबोधन केले. सर्व संतांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश [...]
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
पंढरपूर कॉरिडॉरचे काम योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणार [...]

पंढरपुरात पूजा सुरू असताना जवानाची आत्महत्या; आषाढी एकादशीच्या बंदोबस्तावरील घटनेने खळबळ
पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत भक्तीमय वातावरण असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैना [...]
धर्मेंद्र प्रधानांची भूमिका संवेदनशील; शेतकरी कर्जमुक्तीचा शब्दही सरकारने पाळला: खा. अशोकराव चव्हाण
नांदेड: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागील भूमिकेचे समर्थन करताना परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारने क [...]

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 186.90 कोटी रुपये सीएसआर निधी मिळाला. मात्र, बीड (31.41 कोटी), धाराशिव (38.40 कोटी), परभणी (20.95 कोटी), [...]
निर्णय कोणाचा आणि लढा कोणासाठी?
लोकशाहीतील कोणतेही आंदोलन हे एखाद्या व्यक्तीचे नसते; ते जनतेच्या विश्वासाचे असते. म्हणूनच आंदोलनाची ताकद केवळ घोषणांत नसते, तर पारदर्शकतेत असते. आंद [...]
