Category: कृषी
भाज्यांचे भाव घसरले
नवी मुंबई प्रतिनिधी - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्य [...]
पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 
अकोला प्रतिनिधी - वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत.तर गेल्या दहा ते पंधरा [...]
महाबळेश्वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत वेण्णा नदीची संवाद यात्रेस वेण्णा लेक महाबळेश्वर ये [...]
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप
सातारा / प्रतिनिधी : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे भूकंपग्रस्तांच्या व्याख्येत शासनाने बदल केला आहे. त्यामुळे आता भूकंपग्रस्ता [...]
शेतकर्यावर रानडुक्कराचा भिषण हल्ला; शेतकरी गंभीर जखमी
शिराळा / प्रतिनिधी : किनरेवाडी, ता. शिराळा येथील शेतकर्यांवर वन्य प्राण्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.घटनास्थळावरुन मिळ [...]
यंदा पाऊस चांगला झाल्याने तुर पिकं डोलु लागल्याने शेतकरी समाधानी
जळगाव प्रतिनिधी - यावर्षी पावसाच्या प्रमाण सुरुवातीला कमी असल्याने शेतकरी काही अडचणीत सापडल्याप्रमाणे होते परंतु त्यानंतर पाऊस चांगल्या प्रका [...]
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे नदी संवाद यात्रेचा प्रारंभ
सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 12 डिसेंबर ते 31 डिसे [...]
इथेनॉलमधील 75 टक्के हिस्सा शेतकर्यांना द्या : माजी खा. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा
इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या सरकारने एफआरपीत बदल करण्याचा अधिकार नसताना बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय हा बद्दल करता ये [...]
शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
अहमदनगर प्रतिनिधी - शेतकर्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकर्या [...]
राज्यात थंडीचा जोर वाढला
पुणे प्रतिनिधी - राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर नव्हता. मात्र वातावरणातील बदलामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला आह [...]
