Category: कृषी
सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडून एफआरपी पूर्ण
सातारा / प्रतिनिधी : शासनाच्या नियमानुसार वेळेत एफआरपी देणार्या साखर कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश झाला आहे. दोन कारखान्यांनी [...]

थकबाकीमुक्त शेतकर्याला ध्वजारोहणाचा मान; महावितरण लोणंद उपविभागाचे पाऊल
सातारा / प्रतिनिधी : शेतकर्यांना विजेच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी शासनाने आणलेल्या ‘कृषी धोरण-2020’ ला शेतकर्यांचा प्रतिसाद मिळत आहे. थकबाकी [...]

वन विभागाच्या कर्मचार्यांकडून तरास नैसर्गिक अधिवासात
फलटण /प्रतिनिधी : मौजे गिरवी (हराटी मळा) येथे वस्तीलगत ऊसात लपुन बसलेल्या एका तरसास वनक्षेत्रपाल कार्यालय फलटण येथील अधिकारी व कर्मचारी यांनी पकड [...]

प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर मोर्चा
वारणावती : विनोबाग्राम, मणदुर धनगरवाडा, खुंदलापूर, जानाईवाडी येथील ग्रामस्थांचा वारणावती येथील वन्यजीव कार्यालयावर आलेला मोर्चा (छाया : आनंदा सुतार, [...]
तहसीलदारांची राजपथ इन्फ्रावर धडक कारवाई: आठ कोटी रॉयल्टी थकविल्याने वाहनांसह मशिनरी सील
औंध / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील गोपूज-औंध रस्त्याच्या लगत सुरू असलेल्या राजपथ इन्फ्राच्या प्लांटवर थकीत रॉयल्टीमुळे स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यां [...]

मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा
मसूर / वार्ताहर : समाजातील उपेक्षित वंचित प्राणिमात्रांचे संरक्षण व योग्य संगोपन होऊन सर्वतोपरी देखभाल व्हावी. या बहूउद्देशाने निर्मल प्रोटेक्शन [...]

सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी सन 2022-23 या वर्षाकरिता 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा उपमुख्यमंत्र [...]

सागरेश्वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बैठक; आंदोलन स्थगित
कडेगाव / प्रतिनिधी : सागरेश्वर अभयारण्यातून वन्यप्राणी बाहेर पडून शेतपिकांचे मोठे नुकसान करत आहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करण्यात येणार [...]

बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग तात्पुरता जागा
कराड तालुक्यातील किरपे येथील घटनेनंतर ग्रामस्थांचा संतापकराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात येणके येथील मुलगा दोन महिन्यांपू [...]

प्रजासत्ताक दिनादिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
शिराळा / प्रतिनिधी : शासनाचे आदेश होऊन देखील विनोबाग्राम व मणदुर धनगरवाड्यावरील रहिवाशांच्या जमिनी व खुंदलापूर, जानाईवाडी या गावच्या पुनर्वसनाचा [...]