Author: Lokmanthan Social
भाविकांच्या बसला अपघात सात जणांचा मृत्यू
नवी दिल्ली ः वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री [...]
विधानपरिषदेसाठी 26 जूनला होणार मतदान
मुंबई : शाळांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे शिक्षण आणि पदवीधरच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती, त्यामुळे निवडणूक आयोगाने विधानपरि [...]
दुष्काळाप्रती सरकारची अनास्था
मुंबई ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून, मराठवाड्यातील बैठकीला केवळ दोन पालकमंत्री उपस्थित होते, तीन [...]
माहिती अधिकाराच्या 13 हजार याचिका प्रलंबित
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्याने देशात सर्वप्रथम माहिती अधिकार कायदा लागू. मात्र आजमितीस या कायद्याविषयी अनास्था दिसून येत आहे. नाशिक माहिती आयोगाच् [...]
प्रवरा नदी पात्रातून दोन मृतदेह सापडले ; मृतांची संख्या सहा
अकोले ः अकोले तालुक्यातील सुगाव बु. येथे प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडले. त्यामुळे जलसमाधी मिळालेल्यांची [...]
अपघातात नवजात बाळाचा मृत्यू
पुणे ः पिंपरी चिंचवड शहरा जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या एक कार ट्रकला पाठीमागून वेगात धडकून झालेल्या भीषण अपघातात नवजात बाळाचा दुर्दैवी [...]
डोंगर उतारावर राहणार्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई - मुंबईत पडणार्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. या घटना यावर्षी घडू नये त्यासा [...]
बेजबाबदारपणाचे बळी !
राज्यात सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण पुण्यामध्ये एका उद्य [...]
निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!
लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आणि महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या. निवडणूकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबी [...]
ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी वावरणारा ‘तो’ सीसीटीव्ही पुरवठादार
अहमदनगर ः अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली अस [...]
