Author: Lokmanthan Social

1 1,532 1,533 1,534 1,535 1,536 1,686 15340 / 16858 POSTS
अरुण गोयल यांनी स्वीकारला निवडणूक आयुक्ताचा पदभार

अरुण गोयल यांनी स्वीकारला निवडणूक आयुक्ताचा पदभार

नवी दिल्ली : अरुण गोयल(Arun Goyal) यांनी सोमवारी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. अरुण गोयल हे पंजाब केडरचे 1985 च्या बॅचचे [...]
कर्नाटक सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा – मुख्यमंत्री शिंदे

कर्नाटक सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍न प्रलंबित असून, याप्रकरणी अनेकवेळेस आंदोलने झाली, न्यायालयीन लढा  दे [...]
खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक

खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक

अहमदनगर प्रतिनिधी - ज्या आ. संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांच्या सलगीवरून शहर भाजपने स्वपक्षीय खासदार डॉ. सुजय विखे(Dr. Sujay Vikhe) यांना माफी [...]
  असंघटित उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेत प्रभावी !

  असंघटित उद्योग क्षेत्र अर्थव्यवस्थेत प्रभावी !

 कॉर्पोरेट क्षेत्राचे कार्य किंवा आर्थिक उलाढाल कशी चालली हे आपणांस, हे शेअर बाजाराच्या सूचकांक वरून कळत असते. त्यातून उद्योग जगाचा एकूणच आढावा आ [...]
अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी - अनेकदा मुलाखत देऊनही नोकरी लागत नसल्याने निराश आलेल्या तरुण अभियंताने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी [...]
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात विद्युत वाहनांना पसंती दिली जात आहे. केंद्र सरकार-राज्य सरकारकडून प्रदूषणाला आळा घालण [...]
शरद साखर कारखान्यात मंत्री भुमरेंचा आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

शरद साखर कारखान्यात मंत्री भुमरेंचा आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

औरंगाबाद : शरद साखर कारखान्यात गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. मनी लाँड्रिगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवह [...]
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक व्हेईकल अर्थात विद्युत वाहनांना पसंती दिली जात आहे. केंद्र सरकार-राज्य सरकारकडून प्रदूषणाला आळा घालण [...]
औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

औरंगाबाद प्रतिनिधी : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील कायगावजवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन कारचा भीषण अप [...]
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची प्रकाश सोनवणे यांनी घेतली भेट

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची प्रकाश सोनवणे यांनी घेतली भेट

हिंगोली प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल भारत जोडो यात्रेत काँगे्रसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांनी भेट घेत, [...]
1 1,532 1,533 1,534 1,535 1,536 1,686 15340 / 16858 POSTS