Author: Lokmanthan
गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा
औरंगाबाद : देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभ [...]
मंत्री छगन भुजबळ गोपीनाथ गडावर; स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळी घेतले दर्शन
नाशिक : आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे [...]
एसटीला सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा – अजित पवार
पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एसटी) यापुढे डिझेल बसची खरेदी करू नका. सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा,' अशी सूचना एसटीला [...]
वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात आज शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या वि [...]
जरंडेश्वरमध्ये भ्रष्टाचार नाही – अजित पवार
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांव [...]
कोरोना विरुद्ध युद्ध सुरूच, शस्त्र खाली ठेऊ नका : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: देशातील शंभर कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस मिळणे हे मोठे यश आहे. परंतु, कोरोना विरोधातील युद्ध संपलेले नसून नागरिकांनी श [...]
कांद्याचे दर दिवाळीपर्यंत राहणार ’तेजीतच’
मुंबई : कांदा हे नगदी पीक असून कधी शेतकर्याच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो. यावेळी मात्र, मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच [...]
शक्ती कायदा हिवाळी अधिवेनशनात होणार संमत :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून, या घटना रोखण्यासाठी राज्य सरकार शक्ती कायदा लवकरच संमत करण्याची शक्यता [...]
पिढीचे भान ठेवा!
सामाजिक हितांचे संवर्धन नजरेसमोर ठेवून आपल्या कायदा सुव्यवस्थेने काम करावे हे अपेक्षीत आहे,तथापी कायदा सुव्यवस्था राबविणारे हात आणि या हातांचे संचालन [...]
प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !
देशात भाजपने सर्वप्रथम बहुमत 2014 मध्ये मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. भाजपचे हे पाशवी बहुमतामुळे भाजपला आता मित्रपक्षांची गरज वाटू लागली नाही. त्या [...]