Author: Lokmanthan
एक कर्ज मिटवण्यासाठी दुसर्या कर्जाचा घाट : नगर अर्बनचा गैरव्यवहार चर्चेत
अहमदनगर/प्रतिनिधी : गैरव्यवहाराचा एक खड्डा केल्यानंतर त्यात पडण्याच्या भीतीने तो बुजवण्यासाठी गैरव्यवहाराचा दुसरा खड्डा करून पहिल्या खड्ड्यात माती लो [...]
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक :बिनविरोधचा फुगा अखेर फुटला ; पहिल्याच दिवशी 719 अर्जांची विक्री
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतून ज्ञानदानाचे कार्य करणार्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवड [...]
वाहनचोरी करणार्या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसराती महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरुन नेली याप्रकरणी गुन्ह्या [...]
जामखेडमध्ये अनोख्या विवाहाचे कौतुक
जामखेड/प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुरज भोसले या जन्मापासूनच मतिमंद मुलाचा विवाह भूम जिल्हा उस्मानाबाद येथील मुकुंद अंधारे यांची अपंग [...]
नगर-शिर्डी महामार्गासाठी नवीन निविदा काढून रस्त्याचा प्रश्न सोडवा
राहाता/प्रतिनिधी : नगर-शिर्डी महामार्गांचे अर्धवट रस्ते खोदुन ठेवल्यामुळे एकेरी वाहतूक चालु असुन या खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचे [...]
संगमनेरमध्ये ईडीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
संगमनेर/प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणी अत्यंत मोलाचे योगदान देणार्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणी [...]
वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे गरजेचे : डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर/प्रतिनिधी : पुस्तके ही मस्तकं आणि जीवन घडवितात त्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे ही काळाची गरज आहे, असे मत ग्रामीण साहित् [...]
रोहमारे कुटूंबाचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान : आमदार सुधीर तांबे
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे साहेब यांनी नु [...]
शाळेतून विद्यार्थ्यांचा खरा व्यक्तिमत्व विकास : ना.आशुतोष काळे
कोपरगाव/प्रतिनिधी : मागील दोन ते अडीच वर्षापासून जीवघेण्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद ठेवावी लागली होती. विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये यासाठी [...]
दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी
शिर्डी प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले 5000 किलो केशर आंबे श्री साईबाबा सं [...]
