Author: Lokmanthan

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय ; वार्षिक सभा खेळीमेळीत
अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या जागेमध्ये नवीन व्यापारी संकुल उभारण्याबरोबरच जुने बांधकाम पूर्ण करून घेण्याचा व त्यास [...]
हनुमान मूर्ती विटंबना घटनेच्या निषेधार्थ पुणतांब्यात पाळला बंद
पुणतांबा :हनुमान मूर्ती विटंबना घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणतांबाबंची हाक देण्यात आली होती दुपारपर्यंत व्यापाऱ्यांनी [...]
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने 21 ते 23 डिसेंबर काळात भव्य कला महोत्सवाचे आयोजन
संगमनेर : निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या वतीने मा. शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शन [...]
दोन्ही पवार एकत्र येणार ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्थिर होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची श [...]
पवारांना सोबत घेणे म्हणजे ओबीसींचा विश्वासघात!
काल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या बातम्या, थेट दिल्लीहून धडकत होत्या. यामध्ये, सर्वात अग्रणी असणारी बातमी म्हणजे रा [...]
संविधान स्वातंत्र्याच्या भट्टीतून निघालेले अमृत ! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली : संविधान ही एका पक्षाची देणगी असल्याचे वातावरण देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका विसर [...]
महायुती सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार? ; नागपुरातच होणार शपथविधी
मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारी 16 डिसेंबरपासून सुरूवात होणार असल्यामुळे त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याम [...]
राहुरीत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी-ताहाराबाद रस्त्या लगत असलेल्या घोरपडवाडी घाटावरील जंगलामध्ये जिल्हा बँकेच्या सेवा निवृत्त [...]
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार :मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास
मुंबई : महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन ड [...]
भाजपकडून आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न : खा. प्रियंका गांधी
नवी दिल्ली :भारतीय संविधान आमचे सुरक्षा कवच आहे. संविधानाने जनतेला त्यांच्या हक्कांची, सुरक्षेची हमी दिली आहे. त्यामुळे जनतेला न्याय, एकता, आर्थि [...]
