कार्तिकी दिंडीत ७ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिकी दिंडीत ७ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू

सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते

सांगोला प्रतिनिधी  - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार

घाटात बस मागील शिडीला लटकून प्रवास युवकाचा जीवघेणा स्टंट .
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित खंडणी प्रकरणाची कारवाई
शेतीच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींनी अधिकाधिक गायरान जमीन द्यावी: महावितरण

सांगोला प्रतिनिधी  – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार घुसल्याने ७ वारकऱ्यांचा मृत्यू तर पाच जखमी झाले आहेत. सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते. दरम्यान माहिती रात्रीच मिळताच गावातील सरपंच आणि काही गावकरी सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले. तर आज सकाळी सर्व मृतदेहावर शोकाकुल वातावरणात गावातच सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS