कार्तिकी दिंडीत ७ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्तिकी दिंडीत ७ वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू

सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते

सांगोला प्रतिनिधी  - कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार

इको क्लब पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम : डॉ. दुधाट
शिराळा येथे चारचाकी व मोटरसायकल अपघात; एक जखमी तर एक मयत
वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

सांगोला प्रतिनिधी  – कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या कोल्हापुरातील वारकऱ्यांवर काल काळाने घाला घातला. पायी जात असलेल्या दिंडीत एक कार घुसल्याने ७ वारकऱ्यांचा मृत्यू तर पाच जखमी झाले आहेत. सर्व वारकरी हे कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते. दरम्यान माहिती रात्रीच मिळताच गावातील सरपंच आणि काही गावकरी सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले. तर आज सकाळी सर्व मृतदेहावर शोकाकुल वातावरणात गावातच सामूहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS