Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमधील दोघांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक

इम्फाळ ः मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने 4 जणांना अटक केली. सीबीआयने या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केली. तपास यंत्रणेन

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा
पाहुणे अजून घरी आहेत, ते गेल्यावर बोलेन… अजित पवारांची प्रतिक्रिया (Video)
हल्ल्यानंतर गडचिरोलीत ’हाय अलर्ट’

इम्फाळ ः मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने 4 जणांना अटक केली. सीबीआयने या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केली. तपास यंत्रणेने सर्व आरोपींना आसाम येथील गुवाहाटी येथे नेले आहे. दरम्यान यापूर्वी माहिती आली होती, 6 आरोपींना विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यापैकी 2 जण अल्पवयीन आहेत. पण नंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणी 4 आरोपी पकडण्यात आले आहे. सीबीआयने आता अटक सत्र चालवले असून आतापर्यंत 4जणांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS