Homeताज्या बातम्यादेश

जल जीवन मिशनने गाठला 12 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत काळात जल जीवन मिशनने देशातील 12 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी स

त्यांच्या निर्णयाची वाट पाहू हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ व्हायरल l LokNews24
छ. संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
’जीएसटी’मधून मिळाला रेकॉर्डब्रेक महसूल

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत काळात जल जीवन मिशनने देशातील 12 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी सुनिश्‍चित करण्याचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनच्या शुभारंभाची घोषणा केली. तेव्हा गावांमध्ये  केवळ 3.23 कोटी (16.64%) कुटुंबांना जलवाहिनीव्दारे पाणी पुरवले जात होते.

COMMENTS