Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  नांदेड प्रतिनिधी - नांदेड शहरासह हादगाव मुखेड भोकर लोहा नायगाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री अस्लम शेख
वैश्‍विक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणारा विद्यार्थी रयतमध्ये घडावा : आ. दिलीप वळसे-पाटील
कोपरगावमध्ये महसूल विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

  नांदेड प्रतिनिधी – नांदेड शहरासह हादगाव मुखेड भोकर लोहा नायगाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीशी संपर्क साधावा व तलाठी मंडळ अधिकारी पंचनामे करण्याच्या  सूचना देण्यात आले आहेत की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती पत्रकाराची बोलताना अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 

COMMENTS