Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनावर माजी मंत्री संजय देशमुख यांचा आरोप

यवतमाळ प्रतिनिधी -  शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवत नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना शेतकऱ्यांस

स्वराज्य संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालय लोकार्पण सोहळ्याला व पहिल्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार- करण गायकर
पोलीस ठाण्याची इमारत ही आपल्या सुरक्षितेची हमी -आ. काळे 
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने चक्क घोड्यावरून आंदोलन l पहा LokNews24

यवतमाळ प्रतिनिधी –  शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवत नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. लंपी आजाराचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली. हजारो जनावरांना बाधा झाली. जिल्ह्यातील निम्म्या गावात लसीकरण अजूनही करण्यात आले नाही. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप माजी मंत्री संजय देशमुख यांनी केला आहे.

COMMENTS