Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते – खा. भावना गवळी

विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी

 काल अकोल्याहुन मुंबईला येत असाताना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख हे १०० जणांना घेऊन रेल्वे स्थानकावर होते. घोषणाबाजी सुरु झाली

ढोरज्यात आधारकार्ड दुरुस्ती, अपडेट शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या विचारांशी गद्दारी केली- संभाजी ब्रिगेड | LOKNews24

 काल अकोल्याहुन मुंबईला येत असाताना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख हे १०० जणांना घेऊन रेल्वे स्थानकावर होते. घोषणाबाजी सुरु झाली आणि त्या सर्वांना चितावण्याचे काम केले. माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते. त्यामुळे अकोल्यातील खा.विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांच्या विरोधात एसकडे फिर्याद दिली आहे. विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यावर  करावाई व्हावी आणि त्यांना अटक व्हावी.

COMMENTS