आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Homeताज्या बातम्या

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

नांदेड जिल्ह्यातील जलधरा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील घटना

नांदेड प्रतिनिधी  - आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील. जलधारा शासकीय आश्रमशाळा येथे घ

’अंतर्मन बोले तथास्तू’ :  सुखाचा मूलमंत्र
अबॅकस स्पर्धेत कु. ज्ञानेश्‍वरी चन्ने जिल्ह्यात चॅम्पियन
बारामती, राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँगे्रसची बारामतीत माघार, मात्र कोणत्याच उमेदवारांना पाठिंबा नाही

नांदेड प्रतिनिधी  – आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील. जलधारा शासकीय आश्रमशाळा येथे घडलीय. आदिवासी मुलामुलीना दर्जेदार शिक्षण मिळाव म्हणून केंद्र शासनाकडून निवासी आदिवासी आश्रमशाळा चालवल्या जातात मात्र अशा आदिवासी आश्रम शाळेतील जवळवपास 30 ते 35 मुला मुलींना डोकेदुखी व मळमळ अशा प्रकारचा किरकोळ त्रास जाणवला व 11 विद्यार्थ्यांना मळमळ उलटी होऊन पोटात दुखून चकरा येत असल्याने त्यांना जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात व हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विषबाधा कशामुळे झाला अद्याप स्पष्ट झाले नाही.

COMMENTS