लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून ही अत्यंत हृदयद्रावक आणि हतबल करणारी घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामातील पेरणी अगदी तोंडावर आलेली असताना हा मोठा आघात या शेतकरी कुटुंबावर झाला आहे
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून ही अत्यंत हृदयद्रावक आणि हतबल करणारी घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामातील पेरणी अगदी तोंडावर आलेली असताना हा मोठा आघात या शेतकरी कुटुंबावर झाला आहे

COMMENTS