Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कबुतरखाना मानवी आरोग्य आणि भूतदया ; मानवी आरोग्यापेक्षा कबुतरखाना महत्वाचा का?

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, असे आदेश दिले होते. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले.

सातारा जिल्ह्यात पाचशे एकरावर कृषी उद्योग उभारणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल
आगटीतल्या हुरड्याची अन हावळ्याची चव काही न्यारीच : फास्टफूडमध्ये अडकलेली पिढी यापासून दूरच

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, असे आदेश दिले होते. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले.

COMMENTS