Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कबुतरखाना मानवी आरोग्य आणि भूतदया ; मानवी आरोग्यापेक्षा कबुतरखाना महत्वाचा का?

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, असे आदेश दिले होते. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तक्रारींबाबत विमा कंपन्यांशी चर्चा करू – कृषीमंत्री दादाजी भुसे
आ. बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नांदेड शहर-ग्रामीणमधील 29 हजार शेतकर्‍यांसाठी 24. 50 कोटींचा पिक विमा मंजूर

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, असे आदेश दिले होते. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले.

COMMENTS