Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज पडून दोन बैलांचा मृत्यू, देवी दहेगाव येथील घटना

जालना प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात मध्ये आज सलग चौथ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अंबड, जाफ्राबाद तालुक्यामध्ये विजेच

गोठ्यात हातभट्टी दारू काढणार्‍यावर पोलिसांची धाड; हजारो रुपयांचे साहित्य नष्ट
बांगलादेशला परतण्यासाठी सीमेवर कथित अवैध स्थलांतरितांची गर्दी; भाजपचा दावा
केज येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल भैय्या राऊत यांचा सत्कार

जालना प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात मध्ये आज सलग चौथ्या दिवशी देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अंबड, जाफ्राबाद तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर जालना शहरासह ग्रामीण भागात मध्ये रिमझिम पाऊस झाला.   

– अनेक ठिकाणी वीजा कोसळल्या,  घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव भागामध्ये  देखील विज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत शेतात झाडाजवळ बांधण्यात आलेल्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. नामदेव शिंदे या शेतकऱ्याच्या मालकीचे हे दोन बैल होते. दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे. 

COMMENTS